02/09/2026
शेतकऱ्याची मेहनत, घाम आणि संपूर्ण वर्षाची आशा पिकांमध्ये असते.मात्र अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे क्षणार्धात उभे पीक उद्ध्वस्त होऊ शकते आणि शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळते.
अशा संकटाच्या काळात ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ शेतकऱ्यांसाठी आर्थिक कवच म्हणून उभी राहते.पीक नुकसानीच्या वेळी मिळणारी विमा भरपाई शेतकऱ्यांना आर्थिक आधार देतानाच पुन्हा नव्या जोमाने शेती करण्याचा आत्मविश्वास देते.
शेतकऱ्याची मेहनत सुरक्षित करण्यासाठी, संकटात आर्थिक आधार देण्यासाठी आणि शेतीला बळकटी देण्यासाठी—पीक विमा योजनेची भक्कम साथ! 🌾
Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश
#शेतकरी #पीकविमा #कृषी