01/06/2026
बळीराजाला मोठा दिलासा: 'राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना' जाहीर!
येत्या १० दिवसांत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार!
३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे २ लाखांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार. सरकारचा बळीराजाला भक्कम पाठिंबा!
#कर्जमाफी #बळीराजा #अहिल्यादेवीहोळकरयोजना #शेतकरीपात्र
Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश