02/06/2026
‘मन की बात’ हा केवळ संवाद नसून, देशाच्या विकासयात्रेत सहभागी झालेल्या सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव आहे.पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे श्रवण करून विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि राष्ट्रहिताच्या विषयांवरील विचार जाणून घेतले.
विकसित भारताच्या संकल्पनेसाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे.