14/06/2026
होर्मुझ खाडीत तीन भारतीय नावीकांची ट्रम्पने हत्या केली!
अमेरिकेने सांत्वन तर केलेच नाही, उलट भारताला उघडपणे धमकी दिली की ते पुढेही असेच करत राहतील. आणि मोदी सरकारने याचे खडसावून उत्तर मागण्याऐवजी, निव्वळ ट्रम्पच्या भीतीने तोंडावर पट्टी बांधून घेतली आहे!
ज्या सरकारला प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवर स्वतःची '५६ इंचाची छाती' आठवते, तेच सरकार आज अदानी आणि ब्लॅकमेलिंगच्या चक्रव्यूहात इतके अडकले आहे की, निष्पाप भारतीयांच्या मृत्यूवरही अमेरिकेसमोर ताठ मानेने उभे राहण्याची त्यांची हिंमत झाली नाही.
सामान्य भारतीयांच्या जीवाचे या देशात काही मूल्य उरले आहे की नाही? की मोदींसाठी फक्त आणि फक्त 'अदानी' हेच एकमेव राष्ट्रहित आहे?