Samata Sainik Dal

Samata Sainik Dal समता सैनिक दल हमारे आंदोलन का अटूट अंग Soldiers for social justice and human dignity representative of India’s Depressed class. B. Jai Bhim.

Permanently closed.

It was in January 1920 that he started Marathi weekly paper Mooknayak to champion the cause of the Depressed Classes. Post his doctoral research that earned him a D.Sc. in economics of the London School of Economics in 1923, Dr. Ambedkar launched his first organizational attempt as a part of the struggle against untouchability in July 1924 by founding the “Bahishkrit Hitakarini Sabha”. In an attem

pt to create awareness of their problems and ameliorate their conditions, the Sabha held numerous meetings of untouchables in different parts of the Bombay Presidency, its first major effort at mobilization being the Chavdar Tale satyagrah at Mahad in 1927. In April 1927 Dr. Ambedkar started the fortnightly, Bahishkrit Bharat, as an open forum to discuss the problems of untouchables and mobilize them in the fight against untouchability. The Samaj Samata Sangh to promote the idea of social equality was founded in September 1927. Another fortnightly, Samata, was launched in 1928. In the meanwhile in 1926 Dr. Ambedkar had been appointed member of the Bombay Legislative Assembly. It is in this context that the formation of the Samata Sainik Dal in 1927 must be viewed. In those initial days when Dr. Ambedkar was fully absorbed in mobilizing, organizing and awakening the untouchables against the social injustice of the caste Hindus, he needed volunteers to spread his message far and wide and thus strengthen his hands. The first such dedicated group of volunteers was probably formed during the Mahad Chavdar tale satyagraha of 1927. The initiative for forming a group of volunteers of this kind may be traced to the effort of Comrade R. More who while a staunch communist was closely associated with Dr. Ambedkar. In an article in Peoples’ Democracy, Satyendra More and Subodh More write that More formed an organization of Dalit youth in Mumbai and named it ‘Dr. Ambedkar Seva Dal’ along the lines of the Rashtra Seva Dal of the Congress. Dr.Ambedkar while approving of such an organisation changed its name to ‘Samata Sainik Dal’ or ‘Social Equality Corps’. The purpose behind the formation of this group was to counter any possible attacks on Dalits during the Mahad Satyagraha. The formation of the group was helped by the support of the retired Dalit soldiers in the British army. A militant squad of Dalit youth was thus formed to spread the message of the second Mahad convention in December 1927. The Samata Sainik Dal (SSD) was thus born with an objective to promote the idea of equality as also to keep away the mischievous elements from obstructing the implementation of the constructive ideas by the workers in the movement. It may be said to have evolved later as a non-political wing of the Indepandent Labour Party (ILP). It seems Dr. Ambedkar regarded the Samata Sainik Dal as an important instrument for public education on issues of human equality and protection of the rights of the untouchables. It also came to be regarded later as an instrument for attainment of the political objectives of the Independent Labour Party which was established in 1936. In a speech to the SSD members on 8 November 1936 prior to elections to the Bombay Legislative Assembly under the Government of India Act, 1935, he explained to them the purpose behind the formation of ILP and how the party differed from the objectives of the Indian National Congress. He appealed to the members of the Samata Sainik Dal to see to it that every member of the untouchable community exercised his right to vote in the ensuing elections. The ILP achieved a good measure of success in the election which may be attributed substantially to the work of the SSD volunteers during the election. Dr.Ambedkar himself was declared elected to the Bombay Legislative Assembly. In another speech on 8 January 1939, he tried to raise the morale of the SSD members who were facing charges of hooliganism and mischief during the labour stike on 7 November 1938. The strike had been jointly called by the ILP and the BPTUC (Bombay Provincial Trade Union Congress) to protest against the Bombay Trade Disputes Bill which the workers felt affected their right to strike under certain circumstances. The charges had been levelled by the Congress which was in power then and was understandably opposed to the strike. During his speech Dr. Ambedkar dismissed the charges as foul and venomous and said that the SSD volunteers had served in the army for years and realized their responsibilities. He stressed that the SSD was an outcome of the Mahad Chavdar Tale satyagrah which had been organized for the assertion of human rights. At the same time he asked them to be the men of character whom the society would look upon as model ofhumanity. He further pointed out to them the difference between the members of a mob or crowd and those of a disciplined well-trained group like the SSD. In a speech at Nagpur on 20 July 1942 to the SSD members of the Central Provinces, Dr. Ambedkar dismissed the charge of violence often levelled against the organizations like SSD. In his speech, he made a distinction between non-violence (ahimsa) and meekness, and said he himself was a believer in ahimsa.But for him ahimsa was not meekness. Meekness of attitude indicated a weak and feeble character and an inability to rise against the evil. He said the principle of ahinsa included love and kindness toward all creatures as much as a commitment to annihilate the evil around. He said the second part of the principle was as important as the first one but is often forgotten making the doctrine of ahimsa look ridiculous. In the same speech, he also asserted that the objective of the movement of untouchables had shifted from attaining equality within the Hindu society to that of attaining it with the Hindu society. Accordingly the objective of the SSD too had changed. The attainment of the new objective, he added, needed a complete separation from the Hindus and this would be effected in stages. A clear anti-Congress view is seen in his address to SSD volunteers on 22 July 1942 when he, now a part of the Viceroy’s Executive Council, asked them to resist with all the power at their command the attempt of the Congress to launch the Civil Disobedience movement. From Dr. Ambedkar’s addresses to the SSD volunteers, it becomes clear that while he wanted them to be the disciplined soldiers in the movement against untouchability, he hated regimentation and complete submission to authority that often features organizations of this kind. He wanted them to be enlightened and upright individuals in their battle against untouchability. The Samata Sainik Dal has survived to this date and been active in different parts of the India. It did suffer erosion following Dr. Ambedkar’s demise in 1956 and almost disappeared but The SSD was however being revived by Dr. Ambedkar’s followers adopting the very Republican culture in practice within the society for bringing change we need. Join Samata Sainik Dal for the betterment of the society.

💥 रिपब्लिकन पक्षबांधणीसाठी सभा संपन्न 💥 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीस...
16/08/2019

💥 रिपब्लिकन पक्षबांधणीसाठी सभा संपन्न 💥 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी प्राणपणाने कार्यरत असलेल्या समता सैनिक दल, शाखा दुर्गापुरच्या कार्यकर्त्यांची गुरुवार, दि. १५/०८/२०१९ रोजी सायंकाळी ८ वाजता पंचशील बौद्ध विहार वार्ड क्र ०४ दुर्गापूर येथे सभा आयोजित केली. सदर सभेत 'रिपब्लिकन पक्षाच्या बांधणीबाबत तांत्रिक अडचणीची सोडवणूक करून पक्ष लोकाभिमुख करू इच्छिणाऱ्या प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षाशी संलग्नित होऊन पक्षबांधणीच्या कार्यास गतिमान करण्याचे एकमताने ठरविण्यात आले व सोबतच कार्यकर्त्यांनी पक्षाचे सभासदत्वही स्वीकारले. [ 26 more words ]

💥 रिपब्लिकन पक्षबांधणीसाठी सभा संपन्न 💥 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या प....

धम्मट्रॉफी परीक्षेच्या बक्षीस वितरण समारोहाप्रसंगी सरकारच्या 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा-२०१९' ची पोलखोल' 'मे' महिन्य...
01/07/2019

धम्मट्रॉफी परीक्षेच्या बक्षीस वितरण समारोहाप्रसंगी सरकारच्या 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा-२०१९' ची पोलखोल' 'मे' महिन्यात अमर ज्योती नगर येथील उपाली बौद्ध विहार, नागपूर येथे बौद्ध धम्म तत्वज्ञान या विषयावर 'रिपब्लिकन पक्षाची' आघाडीची फौज असलेल्या 'समता सैनिक दलातर्फे' परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल दि.३० जून २०१९ रोजी रविवारी सकाळी ११ वाजता जाहीर करून विद्यार्थ्यांसाठी बक्षीसे वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. [ 217 more words ]

धम्मट्रॉफी परीक्षेच्या बक्षीस वितरण समारोहाप्रसंगी सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा-२०१९’ ची पोलखोल’...

11/05/2019

🏵 सभेची सूचना 🏵 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या समता सैनिक दल शाखा चंद्रपूर, नागपूर, व महाराष्ट्र राज्यातील, विवीध गटातटातील सर्व कार्यकर्त्यांना याद्वारे सूचित करण्यात येते आहे की रविवार, दि. १२/०५/२०१९ रोजी सिद्धार्थ बौद्ध विहार समता सिद्धार्थ कॉलनी तुकूम चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र राज्यातील विवीध गटांच्या कार्यकर्त्यांची सभा आयोजित केली आहे.तरी डॉ, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला दिलेल्या मुख्यचळवळींच्या दिशेने वाटचाल करून योग्य ती दिशा ठरविण्यासाठी सदर सभा आयोजिली असून याद्वारे कार्यकर्त्यांना न चुकता उपस्थित राहण्याचे कळविण्यात येते आहे. [ 51 more words ]

25/02/2019

🏵 समता सैनिक दलाद्वारे 'रिपब्लिकन चळवळ जनजागृती कार्यक्रम' संपन्न 🏵 दि. २४ फेब्रुवारी २०१९, रविवार रोजी, दुपारी ३ वाजता नालंदा बौद्ध विहार, नेरी, उर्जानगर परिक्षेत्र, चंद्रपूर' येथे 'रिपब्लिकन चळवळ जनजागृती कार्यक्रमाचे' आयोजन करण्यात आले. समता सैनिक दल, शाखा दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी केले तर आयु. प्रशिक आनंद यांना मार्गदर्शन करण्यास पाचारण करण्यात आले. सदर कार्यक्रमात त्यांनी आजमितीस देशापुढे उद्भवलेली संकटे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी एकमेव सांघिक उपाय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तिन्ही संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा, यांची त्यांच्या संविधानासह आजमितीस पुनर्बांधणी करण्याची आत्यंतिक गरज विशद केली. रिपब्लिकन पक्षाची आघाडीची फौज असणारी संघटना, समता सैनिक दल हिची सशक्त बांधणी करण्यासाठी व 'गाव तिथे शाखा व घर तिथे सैनिक' याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाधिक समाजबांधवांपर्यंत पोहोचता यावे म्हणून सदर प्रसंगी सदस्यता नोंदणी अभियान राबवून, आंबेडकरी अनुयायांना, विशेषतः तरुणांना बाबासाहेबांच्या आदेशाची जाणीव करून देऊन, त्यांना समता सैनिक दलाचे बौद्धिक लढवय्ये सैनिक होण्याचे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले. तरुण वर्गाने, महिला-पुरुषांनी यांस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व सदस्य होऊन पुढील कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आयु. संदीप देठेकर, आयु. शार्दूल गणवीर आणि इतरही कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. द्वारा : समता सैनिक दल, शहर शाखा चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर (संलग्न-HQ, दीक्षाभूमी नागपूर) www.ssdindia.org (रिपब्लिकन पार्टीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)
http://ssdindia.org/the-republican-movement-janajagruti-program-was-organized-by-samta-sainik-dal/

01/02/2019

🏵 समता सैनिक दलाद्वारे 'सदस्यता नोंदणी कार्यक्रम' संपन्न 🏵 दि. ३१ जानेवारी २०१९ रोजी, चिमूर तालुक्यातील संघरामगिरी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही 'दोन दिवसीय धम्म समारंभ' (३० व ३१ जानेवारी) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध शहरांतून-गावांतून हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी आपला सहभाग नोंदवित असतात. याचेच औचित्य साधून समता सैनिक दल, शाखा काटवल (तुकूम) त. भद्रावती व चंद्रपूर शहर-शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून सदर कार्यक्रम प्रसंगी बौद्ध अनुयायांना 'पिण्याचे शुद्ध पाणी वाटप' करण्याचा कार्यक्रम हाती घेतला व तद्वतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तिन्ही संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांची त्यांच्या संविधानासह माहितीपत्रके वाटून इत्यंभूत माहिती देण्यात आली. रिपब्लिकन पक्षाची आघाडीची फौज असणारी संघटना, समता सैनिक दल हिची सशक्त बांधणी करण्यासाठी व 'गाव तिथे शाखा व घर तिथे सैनिक' याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाधिक समाजबांधवांपर्यंत पोहोचता यावे म्हणून सदर प्रसंगी सदस्यता नोंदणी अभियान राबवून, आंबेडकरी अनुयायांना, विशेषतः तरुणांना बाबासाहेबांच्या आदेशाची जाणीव करून देऊन, त्यांना समता सैनिक दलाचे बौद्धिक लढवय्ये सैनिक होण्याचे आवाहन करण्यात आले. तरुण वर्गाने, महिला-पुरुषांनी यांस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व सदस्य होऊन गावपातळीवर पुढील कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आयु. अजय सोरदे, भीमराव सांगोडे, प्रफुल्ल टेम्भुरने, आकाश टेम्भुरने, संदीप देठेकर, आयु. निकेश टेम्भुरने, शार्दूल गणवीर, प्रशिक आनंद इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यासाठी सज्ज झालेल्या नवसदस्यांचे हार्दिक अभिनंदन ! द्वारा : समता सैनिक दल, शहर शाखा चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर (संलग्न-HQ, दीक्षाभूमी नागपूर) www.ssdindia.org (रिपब्लिकन पार्टीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)
http://ssdindia.org/1549-2/

🏵 समता सैनिक दलातर्फे आयोजित धम्मट्रॉफी परीक्षा संपन्न 🏵 रविवार दि. २० जानेवारी २०१९ रोजी समता सैनिक दल, दीक्षाभूमी नागप...
01/02/2019

🏵 समता सैनिक दलातर्फे आयोजित धम्मट्रॉफी परीक्षा संपन्न 🏵 रविवार दि. २० जानेवारी २०१९ रोजी समता सैनिक दल, दीक्षाभूमी नागपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानावर आधारीत परीक्षेचे आयोजन करण्यात आले. शहरातील तीन विद्यालयात, विरेंद्र हायस्कुल, नागसेन विद्यालय, भारती कृषी विद्यालय येथे सदर परीक्षा एकाच वेळेस घेण्यात आली. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयु. प्रशिक आनंद यांनी परीक्षा संपल्यावर नागसेन विद्यालय येथे जवळपास एक तास उपस्थित विद्यार्थ्यांना मानवी जीवनात वाटचाल करण्यासाठी मैत्री (बंधुत्व), स्वातंत्र्य व समता या तत्वज्ञानाचे महत्व विशद करून सांगितले. हे सांगतांना 'क्रांती व प्रतिक्रांती' म्हणजे काय याची तोंडओळखही करून देण्यात आली. विद्यार्थ्यांना सांघिक वृत्तीचे महत्व विशद करतांना भावी जीवनात रिपब्लिकन भारताचा सुजाण नागरिक होऊन संविधानाचा अंमल करण्यासाठी बाबासाहेबांनी सुचविलेल्या मार्गाचा अवलंब करणे व त्यासाठी संघटीत प्रयत्न करणे अगत्याचे आहे याची जाणीवही त्यांना करून दिली. सदर परीक्षेचे यशस्वी नियोजन आयु. सविता उमरे, आयु. इंदू सातपुते, आयु. शालिनी कानफाडे, आयु. गौतमी सोरदे यांनी केले. समता सैनिक दलाचे जेष्ठ कार्यकर्ते आयु. शंकर दामके तसेच धडाडीचे कार्यकर्ते आयु. प्रमोद वाळके यांनी परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सदर परीक्षेचा निकाल दि. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता इंदोरा बौद्ध विहार, नागपूर येथे जाहीर करण्यात येणार आहे. द्वारा : समता सैनिक दल, HQ- दीक्षाभूमी नागपूर www.ssdindia.org (रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)
http://ssdindia.org/dhammatrophy-examination-conducted-by-samata-sainik-dal-organized-on-20th-jan-2018/

🏵 समता सैनिक दलातर्फे आयोजित धम्मट्रॉफी परीक्षा संपन्न 🏵 रविवार दि. २० जानेवारी २०१९ रोजी समता सैनिक दल, दीक्षाभ.....

चंद्रपूर जिल्ह्यातील काटवल या गावी आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन चळवळीच्या पुनर...
08/12/2018

चंद्रपूर जिल्ह्यातील काटवल या गावी आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध राहून समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांसमवेत अभिवादन रॅलीचे आयोजन केले. 'घर-घर रिपब्लिकन, हर घर रिपब्लिकन' ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी धडपडणाऱ्या समता सैनिक दलाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या कार्यास आदरपूर्वक जयभीम.

चंद्रपूर जिल्ह्यातील काटवल या गावी आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन चळ...

घर घर रिपब्लिकन, हर घर रिपब्लिकन 🏵 'रिपब्लिकन चळवळ : जनजागृती अभियान' कार्यक्रम संपन्न 🏵 सोमवार, दिनांक ३/१२/२०१८ रोजी र...
08/12/2018

घर घर रिपब्लिकन, हर घर रिपब्लिकन 🏵 'रिपब्लिकन चळवळ : जनजागृती अभियान' कार्यक्रम संपन्न 🏵 सोमवार, दिनांक ३/१२/२०१८ रोजी रात्री ७ ते ९ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील, दुर्गापूर परिसरात समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी अनुयायांत 'रिपब्लिकन चळवळ - जनजागृती अभियाना' अंतर्गत सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी केले तर उपस्थितांना आयु. प्रशिक आनंद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तीन मूलगामी संघटनांवर (RPI, SSD, BSI) मार्गदर्शन करण्यात आले. समाजाने आता रिपब्लिकन चळवळ पूर्ववत सशक्त करून समाज संघटित करण्याकडे वाटचाल केली पाहिजे असे त्यात ठरविण्यात आले. तद्वतच समता सैनिक दलाची शाखा बांधणी करण्याच्या दिशेने पुरुष वर्गाने सकारात्मकता दर्शविली व सदस्यता स्वीकारून रिपब्लिकन चळवळीने पुनर्भरारी घेण्यासाठी समता सैनिक दलाचे अधिकाधिक सामर्थ्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रण केला. लवकरच शाखेची (कार्यकारिणी) स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयु. शुभम ताडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता समता सैनिक दल, चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. सुसंवाद साधून जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार. जय भारत ! द्वारा : समता सैनिक दल, शाखा- दुर्गापूर परिसर, जिल्हा चंद्रपूर (HQ, दीक्षाभूमी नागपूर यांचेशी संलग्नित) www.ssdindia.org (रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)
http://ssdindia.org/rpi-movment-programme-concludes-at-chandrapur-3-dec-2018/

घर घर रिपब्लिकन, हर घर रिपब्लिकन 🏵 ‘रिपब्लिकन चळवळ : जनजागृती अभियान’ कार्यक्रम संपन्न 🏵 सोमवार, दिनांक ३/१२/२०१८ .....

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 बुधवार, दिनांक ७/११/२०१८ रोजी रात्री ...
09/11/2018

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 बुधवार, दिनांक ७/११/२०१८ रोजी रात्री ८ ते १० वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील, उर्जानगर परिसरातील वार्ड क्रमांक ६ मध्ये असलेल्या आंबाडवे बौद्ध विहारात, समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत 'रिपब्लिकन चळवळ - जनजागृती अभियाना' अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी केले तर उपस्थितांना नागपूर येथून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तीन मूलगामी संघटनांवर (RPI, SSD, BSI) मार्गदर्शन करण्यात आले. समाजाने आता रिपब्लिकन चळवळ पूर्ववत सशक्त करून समाज संघटित करण्याकडे वाटचाल केली पाहिजे असे त्यात ठरविण्यात आले. तद्वतच समता सैनिक दलाची शाखा बांधणी करण्याच्या दिशेने उपस्थित स्त्री-पुरुषांनी सकारात्मकता दर्शविली व सदस्यता स्वीकारून रिपब्लिकन चळवळीची लाट निर्माण करण्यासाठी समता सैनिक दलाचे अधिकाधिक सामर्थ्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रण केला. लवकरच शाखेची (कार्यकारिणी) स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. सहारे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता समता सैनिक दल, चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने परिश्रम घेणारे प्रामुख्याने आयु. संदीप देठे, अविनाश बेले, मुकेश हुमणे तसेच अन्य कार्यकर्ते व महिलांनी पुढाकार घेतला. सुसंवाद साधून जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार. जय भीम द्वारा : समता सैनिक दल, शाखा- दुर्गापूर परिसर, जिल्हा चंद्रपूर (HQ, दीक्षाभूमी नागपूर यांचेशी संलग्नित) www.ssdindia.org
http://ssdindia.org/rpi-movment-programme-concludes-at-durgapur-07-11-2018/

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 बुधवार, दिनांक ७/११/२०१८ रो.....

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 मंगळवार, दिनांक ३०/१०/२०१८ रोजी रात्...
09/11/2018

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 मंगळवार, दिनांक ३०/१०/२०१८ रोजी रात्री ८ ते १० वाजता दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील, दुर्गापूर परिसरात असलेल्या आर्यशील बौद्ध विहारात, समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत 'रिपब्लिकन चळवळ - जनजागृती अभियाना' अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी केले तर उपस्थितांना नागपूर येथून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तीन मूलगामी संघटनांवर (RPI, SSD, BSI) मार्गदर्शन करण्यात आले. समाजाने आता रिपब्लिकन चळवळ पूर्ववत सशक्त करून समाज संघटित करण्याकडे वाटचाल केली पाहिजे असे त्यात ठरविण्यात आले. तद्वतच समता सैनिक दलाची शाखा बांधणी करण्याच्या दिशेने उपस्थित स्त्री-पुरुषांनी सकारात्मकता दर्शविली व सदस्यता स्वीकारून रिपब्लिकन चळवळीची लाट निर्माण करण्यासाठी समता सैनिक दलाचे अधिकाधिक सामर्थ्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रण केला. लवकरच शाखेची (कार्यकारिणी) स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. दिगाम्बर भाले सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता समता सैनिक दल, चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने परिश्रम घेणारे प्रामुख्याने आयु. संदीप देठे, शैलेश सोनटक्के तसेच अन्य कार्यकर्ते व महिलांनी पुढाकार घेतला. सुसंवाद साधून जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार. जय भीम द्वारा : समता सैनिक दल, शाखा- दुर्गापूर परिसर, जिल्हा चंद्रपूर (HQ, दीक्षाभूमी नागपूर यांचेशी संलग्नित) www.ssdindia.org (रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)
http://ssdindia.org/rpi-movment-programme-concludes-at-chandrapur-30-oct-2018/

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 मंगळवार, दिनांक ३०/१०/२०१८...

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 मंगळवार, दिनांक 9/10/2018 रोजी रात्र...
13/10/2018

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 मंगळवार, दिनांक 9/10/2018 रोजी रात्री 8 ते 10 वाजता दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील, दुर्गापूर परिसरात वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत रिपब्लिकन चळवळ - जनजागृती अभियाना' अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी केले तर उपस्थितांना नागपूर येथून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तीन मूलगामी संघटनांवर (RPI, SSD, BSI) मार्गदर्शन करण्यात आले. समाजाने आता रिपब्लिकन चळवळ पूर्ववत सशक्त करून समाज संघटित करण्याकडे वाटचाल केली पाहिजे असे त्यात ठरविण्यात आले. तद्वतच समता सैनिक दलाची शाखा बांधणी करण्याच्या दिशेने उपस्थित स्त्री-पुरुषांनी सकारात्मकता दर्शविली व सदस्यता स्वीकारून रिपब्लिकन चळवळीची लाट निर्माण करण्यासाठी समता सैनिक दलाचे अधिकाधिक सामर्थ्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रण केला. लवकरच ग्रामपातळीवर शाखेची (कार्यकारिणी) स्थापना करून भविष्यात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन हे रिपब्लिकन चळवळ सशक्तीकरणासाठीच असणार यांवर शिक्कामोर्तब केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन आयु. शार्दूल गणवीर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता समता सैनिक दल, चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने परिश्रम घेणारे प्रामुख्याने आयु. संदीप देठे, शैलेश सोनटक्के तसेच आयोजनकर्त्यांत शिला खोब्रागडे इत्यादींनी सहकार्य केले. महिलांनी घेतलेल्या लक्षणीय सहभागाबद्दल व सुसंवादाद्वारे जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार. जय भीम द्वारा : समता सैनिक दल, चंद्रपूर (HQ, दीक्षाभूमी नागपूर यांचेशी संलग्नित) www.ssdindia.org (रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)
http://ssdindia.org/rpi-movment-programme-concludes-at-chandrapur/

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 मंगळवार, दिनांक 9/10/2018 रोजी र...

Address

Deekshaboomi
Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samata Sainik Dal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samata Sainik Dal:

Share