07/01/2026
दुसऱ्यांची पोरं पळवून पक्ष वाढवण्यात काहींना धन्यता वाटते. पण राजसाहेबांनी सामान्य घरातील पोरं घडवली, त्यांना मोठं केलं. म्हणूनच कोणतीही सत्ता नसतानाही आजही तरुण त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत.
दुर्दैवाने तीच पोरं दुसऱ्या पक्षात गेल्यावर आपली भाषा आणि ओळख विसरतात. सोयीनुसार पक्ष बदलणारा नेता असू शकतो; पण कार्यकर्ता मात्र ठाम उभा असतो—आपल्या राजासोबत. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच पक्ष मोठा होतो.
जय महाराष्ट्र
जय मनसे