07/04/2026
बुद्ध-फुले-आंबेडकर अशा महामानवांची विचारधारा ज्यांनी स्वीकारली, जोपासली त्यांची दृष्टी आपोआपच समतावादी, विज्ञानवादी बनली. प्रा. आशालता कांबळे यांचे परिवर्तनाचा आशावाद घेऊन आजूबाजूला घडणाऱ्या चौफेर घटनांवर भाष्य करणारे लेखन म्हणजे दृष्टी हे पुस्तक. राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही गोष्टींना स्पर्श करणारे, वाचकांच्या दृष्टीलाही आव्हान देणारे हे पुस्तक संग्रहात असायलाच हवे असे आहे.
पुस्तक सवलतीत रु. २१०/- मध्ये! (+ रु. ४०/- पॅक आणि पोस्ट)
संपर्क : 9545281383