“प्रयास" संघटना - राजर्षी शाहू विचार मंच

  • Home
  • India
  • Mehkar
  • “प्रयास" संघटना - राजर्षी शाहू विचार मंच

“प्रयास" संघटना - राजर्षी शाहू विचार मंच प्रयास सामाजिक संघटना आणी राजर्षी शाहू विचार मंच हा सामाजिक न्याय व स्वछ राजकारणाकडे जाणारी तरुणांची संघटना आहे. या … सामील व्हा

नागपूर जिल्ह्यातील जनतेच्या समस्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे आज स्वतः जनतेकडून ऐकून घेणार आहेत. जनतेचे प्र...
14/05/2022

नागपूर जिल्ह्यातील जनतेच्या समस्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे आज स्वतः जनतेकडून ऐकून घेणार आहेत. जनतेचे प्रश्न जनतेच्या सोबत बसूनच सोडविण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतला आहे हे विशेष!

आज सकाळी ११ ते दुपारी दीड नागपूर महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या तर दुपारी अडीच ते संध्याकाळी पाच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या ऐकणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे हा लोकसंवाद पार पडेल.

#डॉराऊतलोकसंवाद

स्वदेशीच्या आग्रहासाठी बापुंचे नाव घेत ट्रकखाली स्वतःचा देह झोकुन देणारा कट्टर कांग्रेसी ... हुतात्मा बाबू गेनु सैद यांन...
12/12/2014

स्वदेशीच्या आग्रहासाठी बापुंचे नाव घेत ट्रकखाली स्वतःचा देह झोकुन देणारा कट्टर कांग्रेसी ... हुतात्मा बाबू गेनु सैद यांना विनम्र अभिवादन ...

26/11/2014
यशवंतराव ... पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे रचयिता .. महार वतन रद्द करून कित्येकांना जातीय जोखडातुन मुक्त करणार...
25/11/2014

यशवंतराव ... पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे रचयिता .. महार वतन रद्द करून कित्येकांना जातीय जोखडातुन मुक्त करणारा ‛माणूस’ .. लालभाइंना, बाळ ठाकरेंना अन दिल्लीतल्या दलाल चाणक्यांना सारख्याच कौशल्याने हाताळणारा कुशल राजकारणी .. भारताच्या संरक्षण अन परराष्ट्र धोरणावर आपली अमिट छाप उठवणारा प्रज्ञावंत ..
कित्येकांच्या टीकेला शांत डोक्याने उत्तर देणारा .. विरोधकांना आपलेसे करून घेणारा अजातशत्रु ..

आज यशवंतरावांचा स्मृतीदिन .. त्यांना विनम्र अभिवादन ..

आमच्या इंदिरा-आईस विनम्र अभिवादन ...
19/11/2014

आमच्या इंदिरा-आईस विनम्र अभिवादन ...

विवेकवादाचा बुलंद आवाज .. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना विनम्र अभिवादन ..
09/11/2014

विवेकवादाचा बुलंद आवाज .. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना विनम्र अभिवादन ..

राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ...
26/06/2014

राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ...

ज्या माउलीने महाराष्ट्राला एक नव्हे दोन छत्रपती दिले .. ज्या मातेने महाराष्ट्राच्या चाकरिला सोकावलेल्या मातीत स्वराज्याच...
17/06/2014

ज्या माउलीने महाराष्ट्राला एक नव्हे दोन छत्रपती दिले .. ज्या मातेने महाराष्ट्राच्या चाकरिला सोकावलेल्या मातीत स्वराज्याचे बिज पेरले .. ज्या मातेने मराठी माणसाचा इतिहासच बदलून टाकला .. त्या आमच्या आईला .. त्या जिजामातेला .. त्यांच्या पूण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन ..

असा नेता पुन्हा होने नाही .. विनम्र श्रद्धांजली ..
03/06/2014

असा नेता पुन्हा होने नाही .. विनम्र श्रद्धांजली ..

बरोबर आहे ना मित्रांनो ..
29/05/2014

बरोबर आहे ना मित्रांनो ..

23/05/2014

गोपाळ गणेश आगरकर..एक धगधगता विचार प्रवाह..

आगरकर हे, भौतिकता - ऐहिकता ,
बुद्धिप्रामाण्य , व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक
तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने
समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे
समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज
परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे,
बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे
अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ
तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ
आगरकरांकडे जाते.
राजकीय
स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे.
बालविवाह,
अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट
रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे
ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय
स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये
त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८
साली त्यांनी ‘ सुधारक (वृत्तपत्र) ’ हे वृत्तपत्र सुरू
केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद,
भौतिकता या मूल्यांचा प्रचार
त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था ,
चातुर्वर्ण्य , बालविवाह, ग्रंथप्रामाण्य -
धर्मप्रामाण्य , केशवपन इत्यादी अन्यायकारक
परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा ,
पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे
इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित
केले जात होते.
इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ
नामदार गोखले यांनी सांभाळली होती.
आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते.
बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य
तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य
ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे
आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते.
स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी
आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते.
राजकीय व सामाजिक बाबतीत समता , संमती व
स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता
शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे,
निदान होईल तितके सारखे सुख
मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक
होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत
विचारसरणी होती. ‘ विचारकलह हा
समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत
होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे
त्यांना टोकाचा विरोध झाला.
सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच
त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती.
पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने
त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.

सतीप्रथेवर कडाडून हल्ला चढ़वणारे, भारतात सामाजिक क्रांतीची मशाल पेटवनारे .. आपल्या संस्थानात असंख्य सुधारणा घडवून सामाजिक...
22/05/2014

सतीप्रथेवर कडाडून हल्ला चढ़वणारे, भारतात सामाजिक क्रांतीची मशाल पेटवनारे .. आपल्या संस्थानात असंख्य सुधारणा घडवून सामाजिक न्याय प्रस्थापित करणारे राजा राममोहन रॉय यांची आज जयंती .. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन ..

Address

Mehkar
443301

Telephone

7276995001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when “प्रयास" संघटना - राजर्षी शाहू विचार मंच posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to “प्रयास" संघटना - राजर्षी शाहू विचार मंच:

Share