07/02/2024
#लातूर जिल्ह्यात गंभीर दुष्काळ परिस्तिथी .
आधीच्या आंदोलनामुळे 32 मंडळांना पीकविमा मंजूर झाला ,
उर्वरित 28 मंडळ बाकी राहिले , जिल्हाधिकारी लातूर , विभागीय आयुक्त संभाजीनगर , राज्य समिती ने निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने दिला .पण केंद्रीय समितीने sbi पीकविमा कंपनीच्या बाजूने निकाल दिला आणि पीकविमा फेटाळला .
शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही .
केंद्रीय समिती च्या निकालाविरोधात , आज केंद्रीय कृषी मंत्रालय , कृषी भवन दिल्ली , येथे उप सचिव यांना निकालाबाबत फेरविचार करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली .
शेतकऱ्यांनो लढलं पाहिजेच ...
Sachin Dane - सचिन दाने सचिन दाने