12/06/2026
नारी शक्ती म्हणजे नव्या भारताची सर्वात मोठी ताकद!
ड्रोनपासून ते अंतराळापर्यंत, स्टार्टअप्सपासून ते सुरक्षा दलांपर्यंत... भारतीय महिला आज प्रत्येक क्षेत्रात नवे इतिहास घडवत आहेत.
सन्मान, स्वावलंबन आणि समान संधी यांच्या बळावर विकसित भारताचा पाया अधिक मजबूत होत आहे.
महिलांचे सशक्तीकरण हेच विकसित भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य!