10/06/2026
श्री कल्कि अवतार महासतीयुग एक महाकाव्य-महाकवी श्री सतीश महादेव गोरे
!! बाळ कल्कि आगमन!!
!!श्री सतीयुग नवनिर्माण!!
!! कल्की आगमन हे शुभ कल्कि आगमन!!
!! कल्कि आगमन हे शुभ कल्कि आगमन!!
!! श्रीकल्की बाळाचे दिव्य दर्शन!!
!! धारिले माणुसकीचे चक्र सुदर्शन!!
"!! पहा मी श्वेत घोड्यावर बसून आलो!!
!! माणुसकीची हातात तलवार ल्यालो!!"
!! सुदर्शन चक्र अहिंसक झाले!!
!! कल्कि जगाचा मायबाप झाले!!
!! मी सर्वांचा बाळ असा झालो!!
!! सर्वांचा बाळ गोपाळ झालो!!
!! वडीलधाऱ्यांचा बाळ झालो!!
!! हा माता सुमतीचा लाडला झालो!!
!! पिता विष्णूयशस्याचा लेक झालो!!
!! कल्कि आगमन हे शुभ कल्की आगमन!!
!! कल्कि आगमन हे शुभ कल्कि आगमन!!
!! भविष्य वर्तमानात आले असे!!
!! बाळक कल्कि पाहतो असे!!
!! आता मातेने कल्कि सांभाळावा।।
!! आता पित्याने बाळक रक्षावा।।
!!बाळांची नावे ठेवा आवडीने।।
!!कल्किचे बोबडे बोला ऐकावे।।
!! पांढऱ्या घोड्याचे खेळणे खेळवावे!!
!! कल्कि राजा असा बनला सर्वांचा बाळ!!
!!सुवर्ण किरणांनी महासतीयुगीकाळ!!
!! कल्की राजा अनंत सर्वांचे लेकरू!!
!! कल्कि राजा अनंत सर्वांचे कोकरू!!
!! प्रत्येक बाळराजात पाहतो कल्कि!!
!! प्रत्येक बाळराजात पाहतो ईश्वर की!!
श्री कल्कि अवतार महासतीयुग एक महाकाव्य-महाकवी श्री सतीश महादेव गोरे
।।भारताचा श्री सत्यधर्म।।-श्री सत्यधर्म।। सुविचार
एका बाजूला भारताची प्रचंड सेना देशाला अतिरेक्यांन पासून वाचवीण्यासाठी सज्ज आहे.देशाला तारण्यासाठी भारताचे संविधान आहे.तर संपूर्ण धरतीला तारण्यासाठी श्रीकल्कि अवतार आहेत.स्वतः श्रीकल्कि भगवान बौद्धाचे शंभर टक्के.अनुयायी असतील.संपूर्ण मानव अहिंसा हाच अंतिम सत्यधर्म आहे.श्रीकल्किच्या हाती अध्यात्मीक ज्ञानाची तलवार हीच सत्याची लेखनी आहे.ती तलवार नसून सत्यधर्म लिहीनारी लेखनी आहे.तर सुदर्शन चक्र हे सुविचारांची लेखनी आहे.श्रीकल्किचे तत्व मानव अहिंसा आहे.सदरील सुविचार कोणत्याही काळात तिसर्या महायुद्धाचे समर्थन करीत नाही.-हे महाकाव्य सर्व धर्मांचा समान मान सन्मान करीत आहे.शास्रज्ञ महाकवी महर्षी श्री सतीश महादेव गोरे ।।सत्यमेव जयते।।जय हिंद।।जय महाराष्ट्र।।